हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के, रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र

हिंगोली : २१ मार्च रोजी सकाळी 6 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील

कोयता गॅंगचा म्होरक्या अविनाश धनवेची हत्या

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर ते जेवण

अंबादास दानवे नाराज; थेट मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून  मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत  ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे  यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी देण्यावरून

वाळूच्या डंपरची धडक अन् तिघांनी जीव गमावला

जळगाव: जळगाव शहरातील साईनगर भागातील भक्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरजवळ बकावा येथे शिवलिंग घेण्यासाठी क्रूझर वाहनातून जात होते. घरापासून निघाल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच बांभोरीजवळ महामार्गावर त्यांच्या वाहनाला भरधाव वाळूच्या डंपरने धडक दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार

2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार

जोपर्यंत मेंदूवर परिणाम होत नाही तोपर्यंत वय वाढल्याची चिंता करायची नाही

बारामती : वय वाढले हे ठीक आहे परंतु आपण जेष्ठत्वाकडे झुकलो तेव्हा कदाचित आपले पाय दुखतील, गुडघे दुखतील, दात दुखतील परंतु त्याचा आपल्या डोक्यावर परिणाम होत नाही, म्हणजेच मेंदूवर परिणाम होत

शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचा सरकारी योजनांवर भर

हिंगोली - प्रतिनिधी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवारी दहा मार्च रोजी तीन वाजेच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले असता मी तुमचे दर्शन घेण्यासाठी

फडणवीस मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करतील: मनोज जरांगे पाटील

बीड: आगामी लोकसभा निवडणुकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी मी

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा १२ रोजी पंतप्रधान मोदी यांचे हस्ते लोकार्पण सोहळा

लातूर : - मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये मोठे उद्योग यावेत या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मिती कारखाना बनवण्याचा निर्णय झाला. याचा शुभारंभ

भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी

चिपळूण (रत्नागिरी) : मला काही मिळायला हवे म्हणून मी लढत नाही. भाजप उद्धव ठाकरेंवर तुटून पडत होता, त्यावेळी मी ठाकरेंच्या बाजूने किल्ला लढवत होतो. त्याचवेळी ठाकरेंनी मंत्री केलेले इतर नेते मात्र