लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे

अहमदपूर  : काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्ड जनतेला तेलंगणा, कर्नाटक निवडणुकीत दिले, तिथे काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये काँग्रेसने हे सर्व लागू केले. यासाठी भाजपने दहा वर्षांपूर्वी जे संकल्पपत्र जारी केले

तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी -माजी मंत्री आमदार अमित देशमुख

लातूर :  लातुर शहर व जिल्ह्यासह राज्यतील अनेक ठिकाणी शनिवार दि. २१ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीचा फटका फळ बागांसह शेतीला बसला असून यामुळे बळीराजाचे

आरीमोड येथे ४ लाख ६८ हजारांची दारु जप्त

शिरूर अनंतपाळ :  लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये  तयार करण्यात आलेल्या आरी मोड येथील निगराणी पथकाने जवळपास ४ लाख ६८ हजार ३५५ रुपयांची वेगवेगळ्या ब्रँड

भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता

मुंबई :  भाजपच्या (BJP)  मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारने (Maha Vikas Aghadi)  केली होती असा गौप्यस्फोट टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  केलाय.  देवेंद्र फडणवीस, आशिष

परभणीचे नरेंद्र मोदी आम्हीच, महादेव जानकर 26 एप्रिलनंतर रेल्वे स्टेशनवर झोपणार-संजय जाधव

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या जागेवर विजयी कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान ते आपल्या

मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट

राज्यातील पाणीसंकट(Water Crisis) अधिक गडद झालं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील (Marathwada)  पाणीसाठ्यात मोठी घट झालीय. तर उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashta) पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय. तर

प्रवासी साखरझोपेत, चालकाचं नियंत्रण सुटलं, भरधाव ट्रॅव्हल्स पलटली

नाशिक : सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. महाकाली ट्रॅव्हलची ही बस पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येत होती. समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ

मोठी बातमी : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, चार राऊंड फायर झाल्याची माहिती

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार (Firing) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या

आजही अवकाळी पावसाचं संकट कायम, पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : देशात सध्या अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग दाटून आले आहेत. महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं (Maharashtra Rain) थैमान घातलं आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यात शेती, फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)  झोडपून काढले आहे. छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) परभणी (Parbhani) , जालना (Jalna) , नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), बीड